एकदा राजा क्रुश्ण्देवरयाच्या मनात आलं की आपलं नगर इतकं सुंदर झालंय तरी पण काहीतरी कमी आहे असं वाटतं.
खूप विचार करून राजाने असं ठरवलं की आपण भगवंताचं एक सुंदर मंदीर बांधायचं.राजाद्न्या सुट्ली.मंडळी कामाला लागली.
खूप विचार करून राजाने असं ठरवलं की आपण भगवंताचं एक सुंदर मंदीर बांधायचं.राजाद्न्या सुट्ली.मंडळी कामाला लागली.
प्रथम एक योग्य अशी जागा शोधन्यात आली.भुमिपुजन झालं.मजूर जमीन खणायला लागले.
खणता खणता त्यांना एका जुन्या मंदीराचे भग्नावशेश मिळाले.राजाला हे कळविण्यात आलं.
राजाला खूप आनंद झाला.मंदिराच्या जागीच मंदीर होणार हा त्याला शुभसंकेत वाटला.
काही दिवसांनी खणताना मजुरांना श्रीभगवंताची एक सोन्याची संपुर्ण मूर्ती मिळाली.
मंदिराच्या कामाची मुख्य जबाबदारी राजाने प्रधानजीवर सोपवली होती.